Sunday, July 11, 2010

Analogy..!

पाऊस "ये" म्हणून येत नाही...
"थांब" म्हणून थांबत नाही...
प्रेम... असंच असतं...

नाती मैत्री.. या पुसट रेघा असतात..
त्या ठळक करणं... घट्ट करणं....
यालाच तर जीवन म्हणतात..

लाजल्यावर स्त्री.. आणि विजेच्या लखलखाटानी
आकाश उठून दिसतं..
ते अनुभवणं.. यालाच तर खरं भाग्य म्हणतात...

-omi

1 comment:

  1. beautiful flow of thoughts ..love ur posts ..eka peksha ek ..

    ReplyDelete